1. गावात रस्ते बांधणे.
  2. गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
  3. दिवाबत्तीची सोय करणे.
  4. जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे.
  5. सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
  6. सांडपाण्याची व्यवस्था करणे.
  7. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
  8. शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे.
  9. शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
  10. गावाचा बाजार, जत्रा, उत्सव, संदल , उरुस यांची व्यवस्था ठेवणे.
  11. ग्राम पंचायत हद्दीतील येणारे कर व शासना कडून येणारी निधी यांचा योग्य त्या ठिकाणी वापर करावा.
Scroll to Top